सरकारचे डोके ठिकाणावरच आहेे.

सध्‍याची देशाची परिस्‍थीती बघि‍तली तर देशप्रेमी व देशद्रोही यांची उघड उघड रस्‍सीखेच चालली आहे. असेच जर चालू राहिले तर कमी शिक्षित लोकांना देशद्रोहींंची बाजू लवकर पटते असे दिसते. सतत ओरडत राहिले तर असत्‍य सुध्‍दा सत्‍य भासू लागते. हिच रणनिती विरोधी पक्षांनी अमंलात आणून सरकारला घेरण्‍याचा प्रयत्‍न चालविला आहे.

दंगेेेेेेेेधोपे नको म्‍हणून सर्वसाधारण हिंदू लगेच हिंसाचारापुढे नमतो व कॉंंग्रेसला पुन्‍हा निवडूण देतो. हि नेहमीची पध्‍दती अवलंबून कॉंग्रेस देशात हिंसाचार पेटवून आपली पोळी येत्‍या निवडणूकीमध्‍ये भाजून घेण्‍याचे स्‍वप्‍न बघत आहे.

सरकार जे काही देशहिताचे निर्णय घेत आहे, त्याविरूध्‍द अफवा परसवून जनतेत संभ्रमणाचे वातावरण निर्माण करून, करता येईल तेवढी दिशाभूल करून सरकार विरोधी वातावरण निर्माण करण्‍याचे जीवतोड प्रयत्‍न विरोधकांकडून केले जात आहेत. भाजपा सरकार संविधान विरोधी कसे आहे व त्‍यामुळे देश कसा धोक्‍यात आला आहे हे सिध्‍द करण्‍यासाठी देशद्रोहयांची उघड मदत विरोधक घेत आहेत. अर्थातच जनता पूर्वीइतकी मुर्ख राहिली नसली तरी, सखोल विचार न करणारे या प्रचार पध्‍दतीला लगेच बळी पडतात. त्‍यांना विरोधकांची आतली खेळी समजत नाही. त्‍यांना इतिहास पुरेसा माहिती नसतो, त्‍यांना जागतिक घडामोडी समजत नाहीत. त्‍यांच्‍यासाठी आजचे सर्व निर्णय हे डोक्‍याला विनाकारण झालेला ताप असताेे. अशी जनता ही ि‍विरोधकांच्‍या खेळीला सहज बळी पडते.

आज जर भाजपाची साथ आपण सोडली तर भविष्‍य अवघड आहे. आज देशाच्‍या पंतप्रधान व त्‍यांच्‍या साथीदारांना वाटेल तसे तोंड सोडून बोलण्‍याची पध्‍दत रूढ झाली आहे. हुकूमशहापासून तर निर्दय तानाशाह पर्यंत सरकारवर टिका सुरू आहे. अगदी खालच्‍या थराला जावून देश, विघातक शक्‍तींच्‍या ताब्‍यात देण्‍यास विरोधक अगदी उताविळ आहेत.

सरकारच्‍या निर्णय घेण्‍याच्‍या शक्‍तीचे कौतूक करण्‍याचे सोडून सरकारला मुर्ख ठरविण्‍याचे षडयंंत्र पुर्ण ताकदीने चालू आहे. परंतू आज जागा झालेला समाज सर्वांना ठणकाहून सांगत आहे की, सरकारने घेतलेले निर्णय पूर्णपणे देशहिताचे असून डोके शुध्‍दीवर ठेवून घेतलेले आहेत. अर्थातच सरकारचे डोके पूर्णपणे ठिकाणावर असून विरोधकांची डोकी ठिकाणावर आहे का याचा विचार जनतेने करण्‍याची व विरोधकांचा देशद्रोही डाव उधळून लावण्‍याची सक्‍त गरज आहे.

उदया जर विरोधी पक्ष सत्‍तेवर बसला तर सामान्‍य जनतेची काय दशा होईल याचा विचारही करवत नाही. आज जर भाजपा नसती तर पेेेेेेेेट्राेेेल 150 रूपयांच्‍या पुढे गलेले असतेेे.

असो कालाय तस्‍मै नमः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *